रमेश बिजुले पाथरी,दिनांक 14 ः पाथरी तालुक्यातील उमरा, गौंडगाव, गुंज, कोल्हावाडी रत्नापूर या शिवारात शेतकऱ्यांनी लागवड केलेले टरबूज बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बियाणे कंपनीकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील भोई समाजातील व इतर शेतकऱ्यांनी ही लाईट सीड्स सुरुची या संकरित टरबुज बियाणांची लागवड जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com