‘भारतीय संविधान’ हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून, तो प्रत्येक भारतीय नागरिकाने निष्ठेने अनुसरण करण्याचा जीवन मार्ग आहे. भारतीय संविधान हाच खरा धर्मग्रंथ मानून भारतात संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या जाती-धर्माच्या कोशातून बाहेर पडून स्वतःला प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय समजावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे असा आग्रह धरत गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. अनंत …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com