‘भारतीय संविधान’ हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून, तो प्रत्येक भारतीय नागरिकाने निष्ठेने अनुसरण करण्याचा जीवन मार्ग आहे. भारतीय संविधान हाच खरा धर्मग्रंथ मानून भारतात संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या जाती-धर्माच्या कोशातून बाहेर पडून स्वतःला प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय समजावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे असा आग्रह धरत गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. अनंत …
Read More »इत्तर
सावधान.. एक चूक आणि अकाउंट रिकामं, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट
तुम्हाला जर तुमच्या घरातून किंवा जवळच्या व्यक्तीचा अथवा मित्र मैत्रिणीचा फोन आला, मी संकटात आहे मला मदत कर, पैशांची खूप गरज आहे, लगेच पाठवू शकतेस का असं सांगणारा, तर तुम्ही एकदम घाबरून जाल, पटकन तिला मदत करण्यासाठी म्हणून पैसे पाठवायला जाल, पण थांबा, तुमची हीच चू महागात पडू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरच्यांना खरंच पैशांची गरज आहे का हे …
Read More »