20/07/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या प्रदेशाध्यक्षपदी ब्रिजगोपाल तोष्णीवाल विजयी,‘जय महेश’ पॅनलचे बहुमत

परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या सत्र 2026-29 च्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ‘जय महेश’ पॅनलने 11 पैकी 8 महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर ‘समर्पित’ पॅनलला 3 पदांवर समाधान मानावे लागले. राज्यातील 11 विभागांमधील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नव्या कार्यकारिणीची निवड केली. प्रदेशाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतूर येथील ब्रिजगोपाल रामनारायण तोष्णीवाल यांनी 316 मते …

Read More »

गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी

मुंबई, दि. २० : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास …

Read More »

परभणीत २२ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

परभणी, दि. २० – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिन व दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जयंती निमीत्य महाराष्ट्र शासनाच्यावतीने परभणी विधानसभा मतदारसंघ अतंर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन दि.२२ जुलै २०२६ रोजी “अश्वमेध” क्रिडा मैदान जवळ “दिक्षांत समारंभ सभागृह” वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथे आयोजीत केले आहे. सदर शिबीरासाठी महिला बाल विकास विभाग, …

Read More »

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू! २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी | कारण काय?

14-day ban on assembly imposed in Pune! Gathering of more than 5 people prohibited from July 21 to August 3 | What is the reason? पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाच किंवा …

Read More »

ठाकरे गटाला मोठा धक्का! 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले …

Read More »

पूर्णा तालुक्यात 5.5 कोटींची शेतकरी फसवणूक; 6,800 क्विंटल शेतमाल घेऊन भुसार व्यापारी फरार

₹5.5 Crore Farmer Scam! Trader Absconds with 6,800 Quintals of Produce पूर्णा प्रतिनिधी / सुशील दळवी – पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 100 ते 150 शेतकऱ्यांची सुमारे 5.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हळद, सोयाबीन, हरभरा, गहू आणि तूर असा एकूण सुमारे 6,800 क्विंटल शेतमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापारी …

Read More »

ई-20 पेट्रोलविरोधात देशव्यापी ‘3S’ आंदोलनाची घोषणा; ‘टीम भारत’ आक्रमक

Nationwide protest over E-20 petrol   Nationwide protest over E-20 petrol पुणे – केंद्र सरकारच्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ या संघटनेने देशव्यापी ‘3S’ (सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय) आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण देशातील ग्राहक, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक असल्याचा आरोप संघटनेने केला.     पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत तेहसीन पूनावाला, दिनेश …

Read More »

गंगाखेडचा इतिहास ढासळला… आता तरी प्रशासन जागे होणार का?

अतिक्रमण, दुर्लक्ष आणि राजकीय मौनामुळे शतकांचा वारसा संकटात गंगाखेड प्रतिनिधी / रामप्रसाद ओझा – गंगाखेड शहराचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा बळी ठरला आहे. मोठ्या मारोती मंदिरासमोरील शतकांपूर्वीचा ऐतिहासिक बुरुज कोसळला आणि त्यासोबतच इतिहास संवर्धनाच्या दाव्यांचाही मुखवटा गळून पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र शतकांचा इतिहास अक्षरशः मातीत मिळाला.     निजामशाही काळातील किल्लेनगरी म्हणून ओळख असलेल्या गंगाखेडमध्ये एकेकाळी …

Read More »

आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्ड निर्मितीसाठी परभणी जिल्ह्यात तीन महिन्यांची विशेष मोहीम

Ayushman Card campaign in Parbhani! Target to complete eKYC within 3 months. परभणी, दि. १७ : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड (eKYC) तसेच ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड निर्मिती व वितरणाला गती देण्यासाठी जिल्ह्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.     परभणी …

Read More »

अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

जयंत पाटील आणि माझी वर्षा बंगल्यावर भेट झाली नाही. ते त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात तिथे गेले होते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील जे प्रश्न केंद्र सरकारकडे राखीव आहेत त्यावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, जर भेट राजकीय असती तर आम्ही त्याबद्दल सुनेत्रा पवारांना माहिती दिली असती. जो आदर आम्ही दादांचा करत होतो तोच आदर आम्ही सुनेत्रा पवार यांचा …

Read More »

वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, त्यामध्ये वंदे मातरम् विधेयकाचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकाचा उद्देश ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन करताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरवणे हा आहे. …

Read More »

व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड

जिंतुर,दि 17 पत्रकारांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या जिंतूर तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड शुक्रवारी (दि. १७) सर्वानुमते करण्यात आली. संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्षपदी सचिन रायपत्रीवार, तर सचिवपदी दिलीप देवकर यांची निवड करण्यात आली. ही बैठक व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण …

Read More »

गुंज संस्थानचे प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे अपघाती निर्वाण

नारायण पाटील सेलु,दि 17 शिवाश्रम, गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील प. पू. कालिदास महाराज बोरीकर यांचे आज शुक्रवार, १७ रोजी सकाळी अपघातात दुर्दैवी निधन झाले. गुजरात मधील गरुडेश्वर येथील एक धार्मिक कार्यक्रम आटोपून महाराज छत्रपती संभाजीनगर येथे येत होते. धुळे-सोलापूर महामार्गावर संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या निपाणी फाट्याजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच महाराजांचा शिष्यपरिवार धावून …

Read More »

सोन्याचे भाव तब्बल ३,००० रुपयांनी तर चांदी ७,००० रुपयांनी घसरले

मुंबई : लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर बाजारातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. या आठवड्यात सोन्याचे भाव तब्बल ३,००० रुपयांनी तर चांदी ७,००० रुपयांनी घसरले आहेत. या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी ‘येत्या आठवड्यात सोने-चांदी आणखी स्वस्त होणार की पुन्हा भाव गगनाला भिडणार?’ हा सर्वात मोठा प्रश्न …

Read More »

सदोष कापूस बियाणे प्रकरणी अजीत सीड्सला दणका; शेतकऱ्याला १.५० लाखांची नुकसानभरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

Ajit Seeds hit by defective cotton seeds case परभणी / प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील शेतकऱ्याने सदोष कापूस बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात गंगाखेड येथील दिवाणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने अजीत सीड्स लिमिटेड आणि त्यांच्या अधिकृत विक्रेत्याला शेतकऱ्यास १ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई तसेच दावा दाखल केल्याच्या तारखेपासून निकालापर्यंत ९ टक्के वार्षिक …

Read More »