22/07/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका,सोनम वांगचुक यांचा पत्रातून आवाहन

गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. …

Read More »

राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी मैदानात, सरकारकडे ३ मागण्या

नवी दिल्ली : विद्यार्थी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करीत आहेत. एकेकाळी भारतातील शिक्षण संस्थेचा जगात गवगवा होता, आता त्याच शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. १५२ पेपरफुटीची प्रकरणे गेल्या १० वर्षात समोर आले आहेत. अनेकदा पेपरफुटीच्या घटना झाल्या पण त्या समोर आल्या नाहीत. लाखो विद्यार्थी अनेक परीक्षांची ५-५ वर्षे तयारी करतात. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना सांगितले जाते की पेपरफुटी झाली. ज्यांच्याजवळ ४०-५० लाख …

Read More »

 शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच

परभणी, दि. २२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकारचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच …

Read More »

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करत आहोतअसं म्हटलं. या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36585 कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामाध्यमातून 56 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सहकारमंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 …

Read More »

क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केले महावितरण कार्यालयात आंदोलन

हिंगोली हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.याची दखल घेत  नवीन विज रोहीत्र देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. हिंगोली तालुक्यातील कलगाव व …

Read More »

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन केलं. तीन तासांहून जास्त काळ राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर आंदोलन केलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकार संसदेत …

Read More »

डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा विचार,मायलेजवर परिणाम होणार का?

  शात ई-20 (E20) पेट्रोल लागू झाल्यानंतर आता डिझेलबाबतही मोठा बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळणे शक्य नसल्याने त्याऐवजी आयसोब्युटेनॉलचा वापर करण्यावर सरकार काम करत असल्याची माहिती दिली आहे. भविष्यात डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी आवश्यक संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. …

Read More »

राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, थेट मोदींच्या घराला घेरावा

नवी दिल्ली : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या दारात आंदोलनाला बसलेले उद्याच्या भारताचे भविष्य अर्थात विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीहल्ला केल्याप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी, अशी मागणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. मात्र चर्चेसाठी सरकारची परवानगी लागेल, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगून चर्चा टाळल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यानंतर सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून २३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई : आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. आपल्या भविष्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.     दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी …

Read More »

NEET पेपरफुटी आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंची घेतली भेट

Sharad Pawar Meet Abhijit Dipke नवी दिल्ली – कथित नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी जंतर-मंतरवर भेट देत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.     सोमवारी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर शरद …

Read More »

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या प्रदेशाध्यक्षपदी ब्रिजगोपाल तोष्णीवाल विजयी,‘जय महेश’ पॅनलचे बहुमत

परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या सत्र 2026-29 च्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ‘जय महेश’ पॅनलने 11 पैकी 8 महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर ‘समर्पित’ पॅनलला 3 पदांवर समाधान मानावे लागले. राज्यातील 11 विभागांमधील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नव्या कार्यकारिणीची निवड केली. प्रदेशाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतूर येथील ब्रिजगोपाल रामनारायण तोष्णीवाल यांनी 316 मते …

Read More »

गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी

मुंबई, दि. २० : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास …

Read More »

परभणीत २२ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

परभणी, दि. २० – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिन व दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जयंती निमीत्य महाराष्ट्र शासनाच्यावतीने परभणी विधानसभा मतदारसंघ अतंर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन दि.२२ जुलै २०२६ रोजी “अश्वमेध” क्रिडा मैदान जवळ “दिक्षांत समारंभ सभागृह” वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथे आयोजीत केले आहे. सदर शिबीरासाठी महिला बाल विकास विभाग, …

Read More »

पुण्यात १४ दिवस जमावबंदी लागू! २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत ५ पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी | कारण काय?

14-day ban on assembly imposed in Pune! Gathering of more than 5 people prohibited from July 21 to August 3 | What is the reason? पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाच किंवा …

Read More »

ठाकरे गटाला मोठा धक्का! 6 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा बंडखोर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.     उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले …

Read More »