Warning: Constant WP_CACHE already defined in /home/jvojvpkf/public_html/wp-config.php on line 2
Home - Shabdraj
04/09/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशन होणार बंद ….

परभणी, दि. ३ (- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत विशेष मोहीम राबवली जात आहे. मोहिमेअंतर्गत परभणी तालुक्यातील अंत्योदय अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील (PHM) रेशनकार्डवर नौद असलेल्या प्रत्येक सदस्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत …

Read More »

एनसीएमसी कार्डच्या रिचार्जच्या नावाखाली भलतीच लुट

राज्याची लाईफलाइन असलेल्या एसटी बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीच्या दरातील तिकिट दिले जात नाही. प्रवाशांना थेट पूर्ण रक्कम देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. त्यामुळे एसटी चालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडत आहेत. आता, एनसीएमसी कार्डबाबत आणखी बातमी समोर आली आहे. प्रवशांनी १०० रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना पूर्ण पैसे …

Read More »

समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जाळ्यात

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या रोड रॉबरी प्रकरणात बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील हिवरसिंगा येथील किरण अजिनाथ गायकवाड याचा सहभाग समोर आला आहे. पोलिसांनी काल रात्री त्याला त्याच्या घरातून अटक केल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्ग पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. यात किरण गायकवाडचा किती गुन्हा मध्ये सहभाग आहे त्याच्यासोबत कोण कोण साथीदार आहेत याचा तपास …

Read More »

1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडरच्या नियमात मोठे बदल

१ सप्टेंबरपासून एलपीजीचे अनेक नियम बदलणार आहेत. सरकारने लागू केलेल्या नियमांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल. जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींसह अनेक घटकांचा एलपीजीच्या किमतींवर प्रभाव पडेल. याव्यतिरिक्त, गॅसवरील जीएसटी आणि इतर खर्चांचाही परिणाम होऊ शकतो. एलपीजी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत मूळतः २३ ऑगस्ट होती, परंतु ती ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालानुसार, लाखो ग्राहकांनी अद्याप …

Read More »

12 तारखेपर्यंत मुंबईत जा,पण…..मनोज जरांगे यांनी सांगीतली आंदोलनाची दिशा

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी समर्थकांना मुंबईत जाण्याचं आवाहन केलं आहे. “आजपासून 12 तारखेपर्यंत मुंबईत जा, पोलिसांनी नेलं तरी चालेल” असं मनोज जरांगे पाटील बोलले. मुंबईत कसं जायचं, कुठे रहायचं त्याचा प्लानही त्यांनी सांगितला. “मुंबईत विदर्भ, मराठवाडा, कोकणातले लाखो लोक राहतात. एकेका घरात चार-चार, पाच-पाच लोकं राहिले तर 20-25 लाख …

Read More »