सेलू,दि 11ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून भा.शि.प्र.संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालय सेलू येथील ०६ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. इयत्ता ५ वी तुन चि. आदित्य गिरी (जिल्ह्यात ५१ वा ), कु.अनन्या कोल्हे (जिल्ह्यात ८५ वी),चि. आरुष ताठे (जिल्ह्यात ८७ वा) शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.इयत्ता ८ वी तुन रुद्र गुंगाणे (जिल्ह्यात ४३वा …
Read More »