09/05/26
Breaking News

मुंबई / कोकण

डिजी प्रवेश पास असल्याशिवाय मंत्रालयात एंट्री नाही

: राजधानी मुंबई हे महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणता येईल, विधिमंडळ, सचिवालय आणि मंत्रालय (Mantralay) ह्या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय व प्रमुख संस्था मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात नागरिक, राजकीय नेतेमंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख भेटी देत असतात. स्थानिक आणि जिल्हा पातळीवर आपली कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती वा संस्था मंत्रालयाचं दार ठोठावत असते. मात्र, आता मंत्रालयाचं दार सहजपणे ठोठावता येणार नाही. मंत्रालयीन प्रवेशासाठी (Pass) सरकारने आता ऑनलाईन प्रवेश …

Read More »

स्वातंत्र्य दिनी कोणते मंत्री कोठे करणार ध्वजारोहण..यादी जाहीर

: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन …

Read More »

बोगस लाडक्या दाजींना सरकार देणार धक्का..कारवाईची शक्यता

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. जवळपास २ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु निवडणूक काळात योग्य पडताळणी प्रक्रिया न झाल्याचा फायदा उठवून जवळपास १४ हजार पुरुषांनीही लाडक्या बहिणीचा लाभ घेतला. मागील दोन आठवड्यांपूर्वी लाडक्या दाजींनी योजनेचा लाभ घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अखेर सरकार संबंधित १४ हजार पुरुषांवर …

Read More »

यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा नाही…लाडकी बहीण योजने………….

मुंबई,दि 05 ः लाडकी बहीण योजनेचा फटका आता आनंदाचा शिधा योजनेला बसणार असून यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याने आनंदाचा शिधा देऊ शकत नाही असं राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. सणासुदीच्या काळात राज्यातील गरीबांना केवळ 100 रुपयांमध्ये चार वस्तू या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात. राज्यातील तिजोरीतील एकदम 45 हजार कोटी …

Read More »

महिला बचतगटांसाठी मोठी बातमी..आता १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’

 राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रामविकास, सहकार, विधि आणि न्याय, जलसंपदा, महसूल आदी विभागांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ म्हणून १० जिल्ह्यात ‘उमेद मॉल’, कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे सनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास …

Read More »

मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा,कोणाला मिळणार नारळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, जवळपास 8 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून ‘डच्चू’ मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार, ज्या मंत्र्यांची मंत्रिपदे धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात शिंदे गटाचे महत्त्वाचे …

Read More »

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी..सोमवारी कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता,मुनगंटीवार यांना….

मुंबई,दि 25 ः सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झाला असून, ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे, मंगळवारी कॅबिनेटची बैठक आहे, त्यापूर्वी माणिकराव कोकाटे राजीनामा देण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या …

Read More »

हनी ट्रॅपमध्ये चार मंत्री कोण….संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ….

नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणाने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील आजी-माजी मंत्री आणि बडे अधिकारी हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याच प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याकडून ३ कोटी उकळल्याचंही प्रकरण ताजं आहे. या हनी ट्रॅप प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ट्रॅपमध्ये ४ मंत्री आणि १५ आमदार अडकल्याची दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसचे आमदार …

Read More »

जितेंद्र आव्हाडांनी सगळंच बाहेर काढलं, कोकाटेंच्या ‘त्या’ व्हिडीओने खळबळ

जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत.   कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला …

Read More »

एसबीआयसह 6 बँकांचा मोठा निर्णय..आता खात्यात….

अनेकदा बँक खात्यातील सर्वच पैसे संपवले तर बँका चार्ज लावत असतात. परंतू आता सेव्हींग अकाऊंट्सच्या कस्टमरना चिंता करण्याची काही गरज नाही. आता एसबीआय सह सहा मोठ्या बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज संपूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात काही शिल्लक नसले तरी कोणताही चार्ज कापला जाणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या बँकांनी आता मिनिमम बॅलन्स चार्जना समाप्त केला आहे. …

Read More »