04/02/26
Breaking News

Tag Archives: आमदार

जेष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी सभागृहात विधेयक मांडले आ.डॉ.राहुल पाटील

परभणी : ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण २४ तास उभे आहोत. ज्येष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या समस्या तसेच दु:ख मी बघत आहे. शासकीय धोरणात ज्येष्ठांचे स्थान कुठे आहे याचे भान सरकारला आणून देण्यासाठीच आपण विधेयक मांडले असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले.   ज्येष्ठांच्या अनेक अडचणींना वाचा फोडण्यासाठी विधानसभेत ज्येष्ठांच्याबाबत विधेयक मांडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आ. डॉ. राहुल …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त गावांना आ.राजेश विटेकर यांच्या भेटी, पंचनाम्याबाबत दिल्या सूचना.

परभणी,दि 22  (प्रतिनिधी) पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक महसूल मंडळात 21 जुलै रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने काही ठिकाणी घरात पाणी शिरले तर अनेक शेतात पाणी साचले, काही ठिकाणी बांध फुटून शेती खरडून गेली आ राजेश विटेकर आज सकाळी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन अतिवृष्टी ग्रस्त शेतीची पाहणी केली.   सोनपेठ महसूल मंडळात 136 ,हदगाव 106., कासापुरी 215, …

Read More »

कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगासाठी सवलती द्या,शेतमाल खरेदीचा वेग वाढवा-आ.डॉ.राहुल पाटील यांनी मांडले प्रश्न

परभणी,दिनांक 18 मराठवाड्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी सवलती आणि सॉफ्ट लोन योजना राबवण्याची मागणी करत आ.डॉ.राहुल पाटील यांनी   शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल खरेदी करण्याच्या विलंबावर आवाज उठवत खरेदी केंद्रावर सुवीधा,बारदाना साहित्य का देत नाहीत असा प्रश्न करत सरकारवर हल्लाबोल केला. विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आ.पाटील यांनी परभणीसह मराठवाड्यातील विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरले.अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी तळमळीने जिल्ह्यातील शेतीप्रश्न मांडत सरकारचे …

Read More »

अन्नसुरक्षा योजनेतील उदीष्ट संख्या वाढवा- आ.डॉ.राहुल पाटील यांची मागणी

परभणी,दि 09ः अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी अन्नसुरक्षा योजनेतील वंचित लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला परभणी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेची 60 हजार  आणि अंतोदय योजनेचे पाच हजार लाभार्थ्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळत नाही याबाबत तक्रार केली असता अन्न व पुरवठा …

Read More »