24/03/26
Breaking News

Shabdraj

महत्त्वाची बातमी… शाळांना दोन दिवस सुट्टी…

: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे (Maharashtra school holidays). या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य …

Read More »

हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा

: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …

Read More »

गुणपत्रिकेतील गुणासोबतच विद्यार्थी संस्कारक्षम झाला पाहिजे – टि. के. कुलकर्णी

सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्नशील राहावे व सर्वांशी माणूसकीने वागावे. प्रगतीपुस्तकावरील गुणासोबतच अंगातील सदगुण देखील तेवढेच महत्वाचे आहेत .त्यासाठी गुणवत्तेसोबच विद्यार्थी संस्कारक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .असे विचार निवृत्त वनाधिकारी टी के कुलकर्णी यांनी नूतन संस्थेच्या वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त …

Read More »

साधकाच्या अंतःकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ- नंदकुमार महाराज गोंदीकर

सेलू / प्रतिनिधी – साधकांच्या अंतकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ असून भगवंताच्या मुखातून जागृत अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे . व जीवनातील व्यथा निवारण करणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित येथील शिष्य परिवाराच्या वतीने दत्त मंदिर मध्ये आयोजित भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्यात …

Read More »

पाथरी येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

पाथरी,दि 03 (प्रतिनिधी)ः शहरातील शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे बुधवार दिनांक 2 जुलै  रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष  सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अजिंक्य नखाते हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते, सोशल मीडियाचा वापर हा अत्यंत जपून केला पाहिजे असे आवाहन …

Read More »

‘शब्दांचं धन’ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे – डॉ. अशोक खेत्री

सेलू ( प्रतिनिधी ) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांचे ‘ शब्दांचं धन ‘ हे पुस्तक शब्दांचे आकाश मोकळे करणारे आहे. या पुस्तकातील प्रत्येक लेख पिंपळपानाच्या साथीने उमलतो. मारूती चितमपल्ली यांना उमेदीच्या काळात सावलीसारख्या अनेक थोर व्यक्ती भेटल्या. त्यांच्या सोबतच्या आठवणींना या पुस्तकातून मारूती चितमपल्ली यांनी उजाळा दिला आहे. असे प्रतिपादन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक खेत्री ( वडवणी …

Read More »

नगर परिषदेच्या प्रवेशदारावर बेशरमाची झाडे लावून निषेध

सेलू ( प्रतिनिधी ) येथील उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली असुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे .येथे दररोज असंख्य पेशंट व सोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यांची या घाणेरड्या शौचालयामुळे गैरसोय मोठी गैरसोय होत आहे. व परिसरात दुर्गंधी देखील पसरत आहे . आपली तब्येत ठीक करण्यासाठी आलेल्या रुग्णांवर यामुळे आरोग्य खराब करण्याची वेळ आली आहे .तसेच त्यांना उघड्यावर …

Read More »

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पुणे – अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात १३ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.   परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभागांतर्गत डांगे चौक गणेशनगर काळाखडक, रहाटणी रामनगर, पिंपळे निलख गावठाण, मामुर्डी शितोळेनगर, परिमंडळ अधिकारी ‘ग’ विभागांतर्गत लोहियानगर, परिमंडळ …

Read More »

विद्यार्थ्यांनी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे : डॉ. मलिकार्जुन करजगी

पाथरी / प्रतिनिधि –  पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी जिमेदारीचे भान ठेउन समाजात वागले पाहिजे .आपण मोठे झाल्यानंतर ज्यांच्या सहकार्याने आपण ईथपर्यंत आलो त्यांना कधी विसरू नका तसेच विद्यार्थ्यानी चारीत्रसंपन्न बनले पाहिजे असे आवाहन पाथरी येथील स्व.नितीन महाविद्यालयात दि. 30 जुन रोजी 27वा दिक्षांत समारंभात डाॅ .मल्लिकार्जुन करजगी बोलत होते . पाथरी येथील स्व. नितीन महाविद्यालयातील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राम फुन्ने …

Read More »

गंगाखेडमध्ये डेंग्यूचा वाढता प्रकोप – आरोग्य विभाग व पालिकेची निष्क्रियता

गंगाखेड – शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, अनेक भागांत नागरिक डेंग्यूने बाधित होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे वाढली असताना देखील, गंगाखेड नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहरातील विविध वसाहतींमध्ये आणि मुख्य भागात अजूनही फवारणी झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभाग व पालिकेच्या निष्क्रियतेमुळे संसर्ग …

Read More »