09/05/26
Breaking News

Shabdraj

जल जीवन व स्वच्छ भारत मिशनच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

परभणी, दि.७- जल जीवन मिशन (JJM) आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBM-G) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून पगाराविना विकास कसा साध्य होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जल जीवन मिशन मधील कर्मचाऱ्यांचे सुमारे ५ ते ६ महिने, तर स्वच्छ भारत मिशन मधील कर्मचाऱ्यांचे …

Read More »

उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे तातडीने आपत्कालीन लँडिंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात टळल्याची माहिती समोर आली असून, महालक्ष्मी रेसकोर्स येथून मुरबाडमधील एका लग्नसोहळ्यासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर कल्याण परिसरात अचानक आलेल्या वादळात अडकले. सुदैवाने, पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. या थरारक घटनेनंतर उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले असून, या प्रसंगावधानामुळे मोठा धोका …

Read More »

दागीने सुरक्षीत ठेवा,हिंगोली पोलीसांचे आवाहन

हिंगोली,ता 07 सध्या लग्नसराईचा मोसम सुरू असून अनेक जण सुरक्षिततेच्या कारणास्तव बँक लॉकर मध्ये ठेवलेले दाग दागिने काढून आणतात व लग्न सोहळा संपल्यानंतर सुद्धा लगेच लॉकरमध्ये न ठेवता घरातील कपाटात सुरक्षित म्हणून ठेवतात परंतु हीच चूक नडते व घरात जेव्हा चोरी होते तेव्हा चोरट्याचे पहिले टार्गेट हे कपाट असते व सर्व दागिने लंपास होतात त्यामुळे आपण लाॅकर मधून काढून आणलेले …

Read More »

मिसिंग लिंक महामार्गाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्या-खा.रामराव वडकुते यांची मागणी

हिंगोली :- पुणे ते मुंबईदरम्यान सुरू असलेल्या मिसिंग लिंक महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मंत्री अतूल सावे,आमदार गोपीचंद पडळकर आमदार तानाजी मुटकुळे, आमदार राहुल कुल,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ पंकज भिवटेस संजय कावडे, गोपाल सातपुते यांची उपस्थिती होती या मागणीमुळे …

Read More »

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा वर्षपूर्ती ‘संकल्प सप्ताह’ साजरा

​हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले असून, त्यानिमित्त जिल्ह्यात १ मे ते ८ मे या कालावधीत ‘थॅलेसेमिया संकल्प सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ​जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि जिल्हा शल्य चिकित्सक …

Read More »

महात्मा फुले समता परिषदेच्या चित्ररथाचे हिंगोलीत जोरदार स्वागत

हिंगोली,दि 05 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्यावतीने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत आहे.या चित्ररथाचे हिंगोलीत सोमवारी आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध …

Read More »

मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती, तर सोलापूर-धाराशिवसाठी अभियांत्रिकीची भेट!

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी आश्रमशाळांची श्रेणीवाढ आणि नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याचा समावेश आहे आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ. प्राथमिकमधून माध्यमिक आणि …

Read More »

मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज,आता कारण आल समोर

देशभरात शनिवारी सकाळी 11:45 वाजता अनेक मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. स्क्रीनवर हिंदी-इंग्रजीमध्ये एक संदेश होता. सायरन बंद झाल्यावर मोबाईलवर संदेश वाचूनही दाखवण्यात आला. यामुळे अनेक लोक अस्वस्थ झाले, तर अनेकजण गोंधळले. मात्र, सरकारने घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. हा संदेश राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण, म्हणजेच NDMA ने पाठवला होता, जो आपत्कालीन मोबाईल अलर्ट चाचणीचा भाग आहे. …

Read More »

बारावीच्या गुणपत्रिकेत 3 मोठे बदल,आता आडनाव..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज शनिवारी २ मे रोजी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने निकालाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, यंदा बोर्डाने निकालाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी गुणपत्रिका म्हणजे मार्कशीटमध्ये  मोठे बदल केले जाणार आहेत. निकालाची …

Read More »

कळमनुरीत अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई; शिवण लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त

कळमनुरी / प्रतिनिधी  – शहरातील लमाण मंदिरासमोर अवैध वृक्षतोड करून शिवण प्रजातीचे लाकूड वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ कारवाई करत टेम्पो जप्त केला. जप्त करण्यात आलेला टाटा कंपनीचा टेम्पो (क्र. MH 16 Q 1288) विभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक सचीन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी …

Read More »