बोगस मतदान नोंदवले गेले नसते तर ५० हजार मतांनी निवडून आलो असतो– आमदार अमोल खताळ संगमनेर : दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मालपाणी लॉन्स येथे प्रथमच दिवाळी फराळ व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा भव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. पराभवानंतर काहीजणांचे …
Read More »Tag Archives: latest marathi news
जितेंद्र आव्हाडांनी सगळंच बाहेर काढलं, कोकाटेंच्या ‘त्या’ व्हिडीओने खळबळ
जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत. जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांपासून कोकाटेंवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या एक्स या खात्यावर कोकाटेंचे नवे व्हिडीओ ट्वीट केले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी हा पत्त्यांचा गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com