मुंबई,दि 29 ः मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी उद्या उपोषण करण्याची परवानगी दिली आहे आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई पोलिस सत्य नारायण चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एक दिवसासाठी परवानगी दिली होती. ती मुदत आता संपली …
Read More »मुंबई / कोकण
जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मराठे…मुंबईत भगवं वादळ
मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण करत आहेत. तब्बल हजारो किलमोटीरचा प्रवास करून मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते, मराठा बांधव देखील हजर होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईचा नारा दिला. यावेळी मनोज जरांगे …
Read More »शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश निघाला,एक जिल्हा वगळला
सांगली, कोल्हापूरच्या काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारचे शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुकांच्या आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे. कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केवळ वर्धा ते सांगली …
Read More »सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मुंबई,दि 20 ः राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वत्र सध्या मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ठकलण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणानं घेतला आहे. याबाबत एक परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. आता या निवडणुका कधी होणार याबाबत माहिती जाणून घेऊयात. राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. …
Read More »वाहनधारकांना मोठा दिलासा,नविन नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ
ज्या शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. …
Read More »आता अवघ्या काही तासात जमा होणार धनादेश
मोठ्या व्यवहारांसाठी चेक दिला जातो, काहींचे पगारही चेकद्वारे आजही काढले जातात. मग अशावेळी पैसे खात्यावर येण्यासाठी वाट पाहावी लागते. चेक देणारा आणि घेणाऱ्याची बँक एकच असेल तर एक दिवसात चेक क्लिअर होतो. मात्र एका बँकेतून दुसऱ्या बँकेत चेक जाणार असेल तर त्यासाठी एक दोन तीन पैकी कितीही दिवसांचा अवधी लागतो. मात्र आता ही सगळी कटकट संपणार आहे. तुमच्या खात्यावर अवघ्या …
Read More »तब्बल 15 हजार पोलिसांची भरती,परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर
: महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी …
Read More »डिजी प्रवेश पास असल्याशिवाय मंत्रालयात एंट्री नाही
: राजधानी मुंबई हे महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणता येईल, विधिमंडळ, सचिवालय आणि मंत्रालय (Mantralay) ह्या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय व प्रमुख संस्था मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात नागरिक, राजकीय नेतेमंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख भेटी देत असतात. स्थानिक आणि जिल्हा पातळीवर आपली कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती वा संस्था मंत्रालयाचं दार ठोठावत असते. मात्र, आता मंत्रालयाचं दार सहजपणे ठोठावता येणार नाही. मंत्रालयीन प्रवेशासाठी (Pass) सरकारने आता ऑनलाईन प्रवेश …
Read More »स्वातंत्र्य दिनी कोणते मंत्री कोठे करणार ध्वजारोहण..यादी जाहीर
: भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन …
Read More »बोगस लाडक्या दाजींना सरकार देणार धक्का..कारवाईची शक्यता
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय ठरली. जवळपास २ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. परंतु निवडणूक काळात योग्य पडताळणी प्रक्रिया न झाल्याचा फायदा उठवून जवळपास १४ हजार पुरुषांनीही लाडक्या बहिणीचा लाभ घेतला. मागील दोन आठवड्यांपूर्वी लाडक्या दाजींनी योजनेचा लाभ घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अखेर सरकार संबंधित १४ हजार पुरुषांवर …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com