04/02/26
Breaking News

Shabdraj

आकडेखोर ठेकेदाराचे बील पुर्णा पालीकेच्या मुख्याधिका-यांच्या माथी

पुर्णा,दि.५(प्रतिनिधी) महावितरणच्या कारभारातील ढिसाळपणा, ठेकेदारांस पाठीशी घालण्यासाठी सुरू केलेला संगनमताचा खेळ आणि या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी वर्गाचा थंड निष्क्रियपणा या त्रिसंधीने पुर्णा शहरात वीजचोरीचे प्रकरण अक्षरशः गाजवले आहे. आकडेखोर ठेकेदाराने उघडपणे वीजचोरी करून महावितरणला चुना लावला,पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र कारवाई ऐवजी ‘थातुरमातुर नाटक’ रचून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. धक्कादायक म्हणजे या चोरीचे बील ठेकेदाराऐवजी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर फाडल्याची माहिती पुढे …

Read More »

वैकुंठ चतुर्दशी निमित्त ‘हर-हरी भेट’ उत्सव थाटामाटात

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – वैकुंठ चतुर्दशी निमित्त शहरातील प्राचीन हेमाडपंथी श्री सोमेश्वर शिवालय (अंधारी महादेव) येथे भगवान श्री व्यंकटेश व श्री सोमेश्वर यांची पारंपरिक ‘हर-हरी भेट’ उत्सवपूर्वक संपन्न झाला. गेल्या तीन वर्षांपासून साजरा होत असलेला हा दैवी मिलाप सोहळा भाविकांसाठी भक्ती, अध्यात्म व सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव ठरला.   उत्सवापूर्वी लॉ. व्यंकटेश्वर मंदिरातील भगवान व्यंकटेश यांची उत्सव मूर्ती शहरातील राजवाडा, …

Read More »

आजपासून नरसिंह मंदिरात कार्तिकी पौर्णिमा उत्सवास उत्साहात प्रारंभ

सेलू / प्रतिनिधी – येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह मंदिर मध्ये प्रतिवर्षी प्रमाणेच आज कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे.   तीन दिवसीय या महोत्सवात आज दि ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी श्री च्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? नगरपंचायत आणि नगरपरिषद यात फरक काय?

भारतीय लोकशाहीचा पाया हा “जनतेचे शासन, जनतेद्वारे आणि जनतेसाठी” या तत्त्वावर उभा आहे. या तत्त्वाचा मूळ गाभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. कारण केंद्र आणि राज्य सरकार जितके व्यापक क्षेत्र पाहतात, तितक्याच सूक्ष्म पातळीवर सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे आणि विकास घडविण्याचे काम या संस्थांकडून केले जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचे खरे आधारस्तंभ मानल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना (Concept …

Read More »

निवडणूक आयोगाकडून मोबाइल ॲप विकसित,मतदार यादीत नाव शोधणे होणार सोपे

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान; तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एकूण 247 पैकी 246 नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत …

Read More »

मराठवाडयातील या 48 नगरपरिषदा व 11 नगरपंचायतीमध्ये होणार निवडणुक

लोकसभा निवडणुकीत 8 खासदार आणि विधानसभेला 48 आमदार सभागृहात पाठवणाऱ्या मराठवाड्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. येथे 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांचाही बिगुल वाजणार आहे. मराठवाडा विभागातील संपूर्ण आठ जिल्ह्यात मिळून 48 नगरपरिषदा आणि 11 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नगरपरिषद आणि किती …

Read More »

आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि अटी काय असतात?

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाची जबाबदारी वाढते आणि त्याला अनेक अधिकारही मिळतात. ज्याद्वारे ते राजकीय पक्षांपासून प्रशासनापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. मग आता आचारसंहिता दरम्यान …

Read More »

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी अखेरीस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने निवडणूक आयोगाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा झाली. मतदार याद्यांमधील घोळ पूर्णपणे मिटवला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज्यातील विरोधी पक्षाने घेतलेली आहे. …

Read More »

ग्राहक हिताच्या निर्णयप्रक्रियेची अंमलबजावणीची मागणी-ग्राहक पंचायतीची मागणी

दै. शब्दराज/रामप्रसाद ओझा, गंगाखेड. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 नुसार बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे वजन-मापन पारदर्शक व शेतकरी-ग्राहक हिताची निर्णयप्रक्रिया काटेकोर अंमलात आणावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गंगाखेड शाखेच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले यांच्या सूचनेनुसार सादर केलेल्या निवेदनात सोयाबीनसह अन्य पिकांच्या खरेदी-विक्रीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक तातडीने थांबवावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. …

Read More »

वाखरी जि.प.गटातून सुशिलाताई जगताप यांनी निवडणूक लढवावी,जनतेची मागणी

पंढरपूर,दि 03 ः महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील वाखरी जि.प.गटाची जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झालेली असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्या सन २००० ते २००५ या कालावधीत सरपंचपद भुषवून सर्व कारभार स्वतः पाहिलेल्या श्रीमती सुशिलाताई जगताप यांनी येत्या जि.प.निवडणूकीच्या रिंगणात ऊतरावं …

Read More »