सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प उद्या दि 18 डिसेंम्बर रोजी होणार आहे. चला जगूया ऐसें जीवन या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखिका तथा कवयित्री आणि मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई येथील प्रशासकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी या व्याख्यान देणार आहेत. सायं. 5 …
Read More »Shabdraj
शेतीच्या वादातून दिराने केली भावजयला बेदम मारहाण
पूर्णा – शेतीच्या वादातून दिराने पत्नी मुलगा आणि सून यांना सोबत घेऊन भावजयीला बेदम मारहाण केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे घडली असून याप्रकरणी चार जणांवर पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आहेरवाडी येथील धुरपदाबाई लक्ष्मण खंदारे यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार धुरपदाबाई खंदारे यांचा दीर नामदेव खंदारे यांच्यासोबत शेतीचा जुना वाद आहे. यापूर्वी देखील वादाची घटना घडली होती. तसेच …
Read More »पूर्वजांचा स्मृतिदिन मानवी सेवेने साजरा व्हावा –जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे
गंगाखेड,दि 16 (प्रतिनिधी)- पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त केवळ धार्मिक विधी न करता समाजोपयोगी, मानवी सेवेतून तो साजरा करणे ही खरी श्रद्धांजली असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांनी केले. गरजू रुग्णांची हृदयरोग तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत एन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे ही समाजासाठी मोठी आणि प्रेरणादायी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक १४ डिसेंबर …
Read More »श्री कालिकादेवीचा २८ वा वार्षिकोत्सव उत्साहात
सेलू : सेलू येथील विद्यानगर भागातील श्री कालिका देवी मंदिर संस्थानचा २८ वा वार्षिकोत्सव मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्री कालिका देवी सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात धार्मिक विधींसोबतच सामाजिक उपक्रमांवरही भर देण्यात आला होता. उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता देवीच्या अभिषेक महापूजेने झाली. दुपारी आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री कालिका देवी …
Read More »तलाठी व मंडळाधिकारी संपावर कामकाज ठप्प..
पुर्णा (सुशीलकुमार दळवी) तालुक्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी आज पासून सोमवार दि.15. संपावर गेले आहेत. नागरिकांना तातडीने ऑनलाइन सुविधा मिळण्यासाठी लॅपटॉप आणि इतर संबंधित साधनसामग्री तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. (डीएसएससी) प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज …
Read More »वाचा कोणत्या मनपाची कधी संपली मुदत…काहींची तर पाच वर्षे झाली
मुंबई, दि. 15: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका …
Read More »29 महापालिका निवडणुकांची घोषणा,15 जानेवारीला मतदान
राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम उमेदवारी दाखल 23 ते 30 डिसेंबर उमेदवार अर्जांची छाननी 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी …
Read More »सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ,सोमवारच्या सोन्याचा दराकडे ग्राहकांच्या नजरा
देशात पुन्हा एकदा सोनं अन् चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात सोन्याला आणि चांदीला झळाळी मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सोने, चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात चांदीचे दर प्रति किलो ८ हजार रूपयांनी वाढले आहेत. तर सोन्याच्या दरातही ३७७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, जळगाव अन् दिल्लीसह देशात सोन्याच्या …
Read More »लाडक्या बहिणींना पुन्हा एक संधी….ईकेवायसी करताना झालेली चुक दुरुस्त होणार
राज्यातील अपात्र अन् बोगस लाडक्या बहिणींना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून ई केवायसी करण्यात येत आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही डेडलाईन ठरवण्यात आली आहे. पण अनेक लाडक्या बहिणींकडून ईकेवायसी करताना चुका झाल्याचे समोर आले. त्यामुळे राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्याची संधी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर …
Read More »शक्तिपीठ मार्ग बदलणार, आता कोणत्या जिल्ह्यातून आणि कसा जाणार?
शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शक्तिपीठ महामार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. सोलापूर आणि सांगलीतून पुढे असा हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गात नेमका काय बदल करण्यात आला आणि हा बदल का करण्यात येत आहे याची माहिती मुख्यमंत्र्यांची दिली. हा शक्तिपीठ महामार्ग फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. या …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com