अनेकदा बँक खात्यातील सर्वच पैसे संपवले तर बँका चार्ज लावत असतात. परंतू आता सेव्हींग अकाऊंट्सच्या कस्टमरना चिंता करण्याची काही गरज नाही. आता एसबीआय सह सहा मोठ्या बँकांनी मिनिमम बॅलन्स चार्ज संपूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात काही शिल्लक नसले तरी कोणताही चार्ज कापला जाणार नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या बँकांनी आता मिनिमम बॅलन्स चार्जना समाप्त केला आहे. …
Read More »Shabdraj
शरद आंबेकर यांची अपर कोषागार अधिकारी पदावर बदली
परभणी – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, परभणी यांच्या कार्यालयात लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेले शरद आंबेकर यांची प्रशासकीय बदली होऊन त्यांची नियुक्ती अपर कोषागार अधिकारी, वर्ग-2, राजपत्रित अधिकारी म्हणून जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे झाली आहे. त्यांनी दिनांक ४ जून २०२५ रोजी नव्या पदावर रुजू होऊन कार्यभार स्वीकारला. श्री. आंबेकर हे जानेवारी २००९ पासून महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवेत …
Read More »तुकडेबंदी कायदा शिथिल; विधानसभेत घोषणा,एक गुंठा आकारापर्यंत होणार कायदेशीर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेले जमिनीचे तुकडे, आता कायदेशीर व्यवहारात आणता येणार आहेत. निर्णयासाठी महसूल, नगरविकास आणि जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली जाणार आहे. ही समिती पुढील …
Read More »वंदे भारत एक्स्प्रेसचा मुहूर्त ठरलां..परभणी मार्गे धावणार
परभणी,दि 09 ः भारतीय रेल्वेचा अभिमान आणि भारताची स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन – वंदे भारत एक्सप्रेसने – महाराष्ट्रातील मराठवाड्यातून आपला पहिला प्रवास दिनांक 30 डिसेंबर, 2023 पासून सुरु केला होता. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर, 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जालना ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते.या …
Read More »अन्नसुरक्षा योजनेतील उदीष्ट संख्या वाढवा- आ.डॉ.राहुल पाटील यांची मागणी
परभणी,दि 09ः अन्न व पुरवठा विभागाच्या अन्नसुरक्षा आणि अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांची उद्दिष्ट संख्या वाढवून अन्नधान्याचा लाभ द्या अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी अन्नसुरक्षा योजनेतील वंचित लाभार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केला परभणी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेची 60 हजार आणि अंतोदय योजनेचे पाच हजार लाभार्थ्यांना अजूनही योजनेचा लाभ मिळत नाही याबाबत तक्रार केली असता अन्न व पुरवठा …
Read More »लाडकी बहीण योजनेतून तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? पहा
महिला सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने विविध राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली. २०२४ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला आता वर्षपूर्ती झाली आहे. आतापर्यंत या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. मात्र, जून महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झाला नाही. सध्या सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. त्यानुसार यादीतून नावे …
Read More »अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा
परभणी,दि 08 ः अंगणवाडी कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकास व मदतनीस महासंघाने परभणीच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयावर मंगळवारी जोरदार मोर्चा काढला. अंगणवाडी कर्मचारी ग्रॅज्यूटी मिळविण्यास पात्र आहेत, असा सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 रोजी निर्णय दिला. परंतु, त्या बाबीची राज्य सरकारने अद्यापपर्यंत अंमलबजावनी केली नाही, अशी खंत या मोर्चेकर्यांनी जिल्हा महसूल व जिल्हा …
Read More »सचिन जोशी यांना प्रतिष्ठेचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान
परभणी,दि 08 (प्रतिनिधी)ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक पुरस्कार पालम तालुक्यातील चाटोरी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी यांना मंगळवार (ता.८) रोजी राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री …
Read More »सावधान.. एक चूक आणि अकाउंट रिकामं, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट
तुम्हाला जर तुमच्या घरातून किंवा जवळच्या व्यक्तीचा अथवा मित्र मैत्रिणीचा फोन आला, मी संकटात आहे मला मदत कर, पैशांची खूप गरज आहे, लगेच पाठवू शकतेस का असं सांगणारा, तर तुम्ही एकदम घाबरून जाल, पटकन तिला मदत करण्यासाठी म्हणून पैसे पाठवायला जाल, पण थांबा, तुमची हीच चू महागात पडू शकते. तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा घरच्यांना खरंच पैशांची गरज आहे का हे …
Read More »श्री शिवाजी महाविद्यालयाच्या छात्रसेनेचे यश
परभणी (८)५२-महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडच्या वतीने किनवट येथे आयोजित केलेल्या शिबिरात श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कडेट्सनी ड्रिल,मैदानी स्पर्धा, फायरिंग तसेच सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या स्पर्धेत सुवर्ण, रजत तसेच कांस्य अशा २० पदकांची लयलूट करून महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांच्या निदर्शनाखाली पार पडलेल्या सदरील शिबिरात ४५० हुन अधिक कॅडेट्सने सहभाग घेतला होता. यात महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com