देशात पॅन कार्ड बनवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू होणार असून, आता फक्त आधार कार्डच्या आधारावर पॅन कार्ड बनवता येणार नाही. त्यासाठी जन्मतारीख (DOB) सिद्ध करणारा वेगळा दस्तऐवज देणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या काय नियम आहेत? आत्तापर्यंत पॅन कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड पुरेसं मानलं जात होतं. ई-केवायसी प्रक्रियेमुळे फोटो, सही आणि इतर माहिती थेट …
Read More »महाराष्ट्र
गॅसचा तुटवडा संपला, राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय, 20 टक्के…
इराण आणि इस्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. पश्चिमी देशांमध्ये इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधनाने भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली आहे. यामुळे भारतात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा भाव चांगलाच वाढला आहे. दुसरीकडे दुसरीकडे नैसर्गिक वायुचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रही चांगलाच होरपळतोय. लोकांनी गॅस बुकिंग करूनही वेळेवर गॅस मिळत नाहीये. दुसरीकडे व्यावसायिक …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या कार्याध्यक्ष पदी मिलिंद सावंत तर अध्यक्ष पदी सुबोध काकडे
सेलू,दि 22 ः येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार ( दि. २१ ) रोजी मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके यांच्या अध्यक्षते खाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आयोजित करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यामध्ये नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची स्वागताध्यक्ष पदी तर नगर सेवक सुबोध काकडे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते …
Read More »सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली
मुंबई,दि 22 सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर वाढले होते. त्यामुळे सोनं- चांदी विकत घेणं सध्या सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलं होतं. मात्र तो योग आता आला आहे. इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत असल्यामुळे सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण …
Read More »दिल्ली येथे आंतरराज्य आदान-प्रदान शिबिरासाठी गजानन आडे यांची निवड
वाशिम : दि. 19 मार्च, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माय भारत’ (Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत दिल्ली येथे आयोजित आंतरराज्य आदान-प्रदान शिबिरासाठी हिंगोली जिल्ह्यातील वडचुना येथील ग्रामीण भागातील युवक गजानन आडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशाचे यशवी पंतप्रधान नरेंद्र जी …
Read More »प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी आयोजन
पूर्णा, (सुशिल दळवी) : मागील सुमारे ४० वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार विक्रम काळे व आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. येथील सुमन मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता प्राचार्या रजनीताई मोरे यांचा सेवागौरव समारंभ श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष …
Read More »उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा – ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम
सेलू ( प्रतिनिधी ) आजच्या काळात वृक्षतोड हा खुप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या नावाने एक झाड लावा. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावा. पडीक जमीनीवर सुखी जीवन भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा. असे प्रतिपादन बुधवार ( दि. १८ ) रोजी ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली) यांनी केले. अलंकापुरी …
Read More »ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा
पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दि. 8 मार्च निमित्ताने आज 17 मार्च रोजी पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला.मकर संक्रांतीच्या निमित्त “वाण नाहीतर, तर दान” या संकल्पनेतून सौ. मिराताई दादासाहेब टेंगसे (माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प. परभणी) यांनी मागील 11 वर्षा पासून …
Read More »संतांच्या चरणीच खरे सुख आहे – ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज
सेलू/प्रतिनिधी संतसंगतीमुळे आत्मिक सुख आणि ईश्वरभक्तीची गोडी लागते.संतांचे आचरण शुद्ध असते व ते समाजाला योग्य दिशा दाखवतात.संत म्हणजे नैतिक मूल्ये,अढळ ईश्वरभक्ती व माणुसकीची सेवा करणारे थोर पुरुष असतातअसे प्रतिपादन संत बाळाभाऊ महाराज पितळे नरसिंह संस्थानचे (मेहकर) ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज यांनी केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी रथामागे दिंडी क्रमांक १५ चे मालक वै.ह.भ.प.गुरुवर्य बापूसाहेब महाराज वालुरकर यांच्या ३४ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या …
Read More »संकटात देशासाठी धावून जातो तोच खरा नागरिक- स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
चौथ्या दिवशीही ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेलू / प्रतिनिधी – देश टिकला तरच धर्म टिकतो. संस्कृती टिकते. देशाच भवितव्य आपल्या हाती असते. राष्ट्राच्या कल्याणा करिता आपण जागृत राहाणे गरजेचे असते. जेव्हा जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा राष्ट्र हितासाठी जो धावून जातो तोच खरा नागरिक असतो. हाच संदेश महाभारत कथेतून मिळतो. असे प्रतिपादन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com