09/08/26
Breaking News

महाराष्ट्र

दादरमध्ये महिला आंदोलकाशी पोलिसाचं धक्कादायक कृत्य? व्हिडिओ व्हायरल; ‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’

‘याला सस्पेंड नाही, थेट तुरुंगात टाका!’ ‘Don’t just suspend him—throw him straight into jail!’ मुंबई – मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ चर्चेत असतानाच आता दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका साध्या वेशातील पोलीस अधिकाऱ्याने महिला आंदोलकाशी अयोग्य वर्तन …

Read More »

सावधान भगर खाताय… मग हे वाचाच…!

शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशी आहे. एकादशीला मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. तुम्ही पण उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करुन खाण्याचे ठरवत असाल तर थोडं थांबा… आधी हे वाचा…. भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामूळे भगर खाताना थोडी काळजी घ्या. खर तर भगर हा …

Read More »

विभागीय आयुक्तांनी पिक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले,आमदार राजेश विटेकर यांनी दिली माहीती

परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील 17 महसूल मंडळातील पिक विमा प्रकरणी कंपनीने दाखल केलेले आक्षेप (दिस्पुट) विभागीय आयुक्तांनी फेटाळले असून जिल्हाधिकारी परभणी यांनी पाठवलेला अहवाल मान्य केला आहे, त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या वरील 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तसेच कंपनी पिकविम्या बाबत दरवर्षी जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याने याप्रकरणी आज विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर श्री जी श्रीकांत …

Read More »

 शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण आता बायोमेट्रिक पद्धतीनेच

परभणी, दि. २२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक, आधार नोंदणीची प्रक्रिया अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सहकारचे अपर आयुक्त व विशेष निबंधक (सहकारी संस्था) नागनाथ यगलेवाड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार, योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच …

Read More »

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

मुंबई : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करत आहोतअसं म्हटलं. या निर्णयासाठी राज्य सरकारनं 36585 कोटींची भरीव तरतूद केली आहे. यामाध्यमातून 56 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सहकारमंत्र्यांनी विविध जिल्हा बँकांच्या 553 …

Read More »

क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केले महावितरण कार्यालयात आंदोलन

हिंगोली हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.याची दखल घेत  नवीन विज रोहीत्र देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. हिंगोली तालुक्यातील कलगाव व …

Read More »

डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा विचार,मायलेजवर परिणाम होणार का?

  शात ई-20 (E20) पेट्रोल लागू झाल्यानंतर आता डिझेलबाबतही मोठा बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकार पावले उचलत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलमध्ये थेट इथेनॉल मिसळणे शक्य नसल्याने त्याऐवजी आयसोब्युटेनॉलचा वापर करण्यावर सरकार काम करत असल्याची माहिती दिली आहे. भविष्यात डिझेलमध्ये 15 टक्के आयसोब्युटेनॉल मिसळण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी आवश्यक संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून २३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई : आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्वक मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. आपल्या भविष्याविषयी प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.     दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी …

Read More »

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या प्रदेशाध्यक्षपदी ब्रिजगोपाल तोष्णीवाल विजयी,‘जय महेश’ पॅनलचे बहुमत

परभणी,दि.20(प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या सत्र 2026-29 च्या त्रैवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ‘जय महेश’ पॅनलने 11 पैकी 8 महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. तर ‘समर्पित’ पॅनलला 3 पदांवर समाधान मानावे लागले. राज्यातील 11 विभागांमधील मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नव्या कार्यकारिणीची निवड केली. प्रदेशाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जिंतूर येथील ब्रिजगोपाल रामनारायण तोष्णीवाल यांनी 316 मते …

Read More »

गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी

मुंबई, दि. २० : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास …

Read More »