परभणी,दि 27
धानोरा काळे येथील गोदावरी नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे ताडकळस ते पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.याआधी देखील तीन दिवस हा रस्ता बंद होता.शनिवारी पहाटे पुन्हा पुलावरुन पणी जात असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.
हिंगोली,दि 07 ः हिंगोली जिल्ह्याला थॅलेसेमियामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. ‘एक पाऊल थॅलेसेमिया …