राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा …
Read More »निसर्गाचा कोप… काहीच शिल्लक राहीले नाही,आता थेट मदत करा
कैलास चव्हाण परभणी,दि 13 परभणी जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सोयाबीन कापूस काहीच राहिले नसून यामुळे पंचनामे करण्यासाठी अनेक भागात सोयाबीन शिल्लक नाही माती देखील वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने आता थेट सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे यंदाच्या खरीप हंगामात सातत्याने अतिवृष्टीचे संकट आले आहे ऑगस्ट महिन्यात पंधरा दिवस सतत अतिवृष्टी झाली यामुळे मूळ …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com






























