नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या …
Read More »पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब असून समाजाचा जागल्या असतो-मिलिंद सावंत
सेलू / प्रतिनिधी – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब म्हणून ओळखला जातो व समाजाचा तो जागल्या म्हणून जबाबदारी सांभाळीत असतो .असे प्रतिपादन नूतन नगराध्यक्ष मिलींद सावंत यांनी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात बोलतांना केले . येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दर्पणदिनानिमित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com



























