23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

टाटा टेक्नॉलॉजीचे सीआयआयआयटी (CIIIT) केंद्र परभणीत

परभणी, दि.८ – परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग’ (Center for Invention, Innovation, Incubation and Training )(CIIIT) प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर असून,  या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली …

Read More »

स्वराज्य ट्रेकर्सची साल्हेर-मुल्हेर-मोरा-हरगड गिर्यारोहण मोहीम यशस्वी

परभणी,दि.04(प्रतिनिधी) : स्वराज्य ट्रेकर्सच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतातील सर्वात उंच किल्ला साल्हेर तसेच सालोटा, मुल्हेर, मोरा, मानगड व हरगड या खडतर गडांची गिर्यारोहण मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मोहिमेत परभणीतील उत्साही गिर्यारोहक सहभागी झाले. ही मोहीम साहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व गुलाब गरुड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शनिवारी पहाटे साल्हेर किल्ल्याची चढाई सुरू झाली. दुपारपर्यंत हा …

Read More »

सेलूतील व्यंकुशाह यात्रा महोत्सव,श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

सेलू ( नारायण पाटील ) शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी, ३ डिसेंबर रोजी महाप्रसादाने झाली. या वेळी शेकडो भाविकांनी श्री दर्शन, महाप्रसादासाठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त २७ नोव्हेंबरपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व …

Read More »

आता डिजिटल सातबाऱ्याला तलाठ्याच्या स्वाक्षरीची गरज नाही

राज्याच्या महसूल विभागात ‘डिजिटल क्रांती’ घडवून आणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वसामान्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे डिजिटल सातबाऱ्याला (Digital 7/12) कायदेशीर संरक्षण मिळणार असून, त्यासाठी तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज उरलेली नाही. या निर्णयामुळे नागरिकांना सातबाऱ्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची भासणार नाही. गावागाड्यात ‘जो लिहील तलाठी, तेच येईल भाळी’ अशी एक म्हण प्रचलित होती. सातबारा …

Read More »

हिवाळी अधिवेशन केवळ ८ दिवस…तारीख जाहीर..

मुंबई,दि 03 ः महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन यंदा नेहमीप्रमाणे नागपूरमध्ये होणार आहे मात्र हे अधिवेशन केवळ ८ दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिवेशनात अतिवृष्टी ते शेतकऱ्यांना कर्जमाफी सारखे महत्त्वाचे मुद्दे गाजणार आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ८ ते १४ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन चालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान हिवाळी अधिवेशन हे …

Read More »