23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

तलाठी व मंडळाधिकारी संपावर कामकाज ठप्प..

पुर्णा (सुशीलकुमार दळवी) तालुक्यातील महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील महत्त्वाचे असलेले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि मंडळ अधिकारी आज पासून सोमवार दि.15. संपावर गेले आहेत. नागरिकांना तातडीने ऑनलाइन सुविधा मिळण्यासाठी लॅपटॉप आणि इतर संबंधित साधनसामग्री तातडीने पुरवठा करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र. (डीएसएससी) प्रशासनाकडे जमा करून संप पुकारला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व कामकाज …

Read More »

वाचा कोणत्या मनपाची कधी संपली मुदत…काहींची तर पाच वर्षे झाली

मुंबई, दि. 15: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. येथील सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका …

Read More »

29 महापालिका निवडणुकांची घोषणा,15 जानेवारीला मतदान

राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम उमेदवारी दाखल 23 ते 30 डिसेंबर उमेदवार अर्जांची छाननी 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी …

Read More »

सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ,सोमवारच्या सोन्याचा दराकडे ग्राहकांच्या नजरा

देशात पुन्हा एकदा सोनं अन् चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात सोन्याला आणि चांदीला झळाळी मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यातच सोने, चांदीच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात चांदीचे दर प्रति किलो ८ हजार रूपयांनी वाढले आहेत. तर सोन्याच्या दरातही ३७७० रूपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, जळगाव अन् दिल्लीसह देशात सोन्याच्या …

Read More »

लाडक्या बहि‍णींना पुन्हा एक संधी….ईकेवायसी करताना झालेली चुक दुरुस्त होणार

राज्यातील अपात्र अन् बोगस लाडक्या बहि‍णींना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून ई केवायसी करण्यात येत आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही डेडलाईन ठरवण्यात आली आहे. पण अनेक लाडक्या बहिणींकडून ईकेवायसी करताना चुका झाल्याचे समोर आले. त्यामुळे राज्य सरकारकडून लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्याची संधी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर …

Read More »