23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सेलूत अक्षर साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन

ग्रंथदिंडीतील के बा विद्यालय व नूतन कन्या मधील मुलींच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष सेलू / प्रतिनिधी – येथील मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून पहिले अक्षर प्रतिष्ठान जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन रविवार १६नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.   यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थानी …

Read More »

अचानक लागलेल्या आगीत १५ एकर ऊस जळून खाक

-पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारातील घटना पाथरी / प्रतिनिधी – विद्युत वाहिनी तारांमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे १५ एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक शिवारात शनिवारी(दि. १५)सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.   या आगीत भारत गणेश घांडगे यांचा दोन एकर, रामेश्वर भानुदास वरकड यांचा दोन एकर दहा गुंठे, ज्ञानेश्वर वरकड यांचा अडीच एकर, सखाराम संतराम घांडगे …

Read More »

परभणीचा बालकलाकार विनायक कऱ्हाळे याचा चित्रपट २१ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

परभणी / प्रतिनिधी – अनेक राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये आपली छाप पाडल्यानंतर वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित मराठी चित्रपट ऊत – भावनांचा उद्रेक हा येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात परभणीचा बाल कलाकार विनायक कऱ्हाळे हा नायकाच्या बालपणीच्या भूमिकेत अभिनय करताना दिसणार आहे.त्याने शरणम ही भूमिका …

Read More »

सेलु येथे ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल

सेलू / प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 04 सेलु येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या लोकप्रिय अधिकृत उमेदवार मंगलआत्या कथले व किशोर भांडवले यांचा उमेदवारी अर्ज आज शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रविंद्र बापु धर्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात आला यावेळी शिवसेना सेलु-जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि.प.गटनेते मा.श्री राम (नाना) पाटिल,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा सेलु कृषी उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापति श्री रंजित तात्या गजमल,युवासेना …

Read More »

बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे झाले पानिपत

राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी प्रभाव टाकू शकणाऱ्या आणि देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्यादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी आठ वाजता आधी पोस्टल आणि नंतर ईव्हीएम यंत्रातील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीचा एक तास वगळता राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. सध्याच्या कलांनुसार, बिहारमध्ये भाजप 84, जदयू 78 जागांवर आघाडीवर …

Read More »