23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

सेलूत पालीकेच्या कोंडवाड्यात चारा,पाण्या अभावी गाईचा मृत्यू झाल्याची तक्रार

सेलू( प्रतिनिधी ) सेलू नगर परिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे व चारा पाण्या अभावी आपली कोंडवाड्यातील गाय मरण पावल्याची तक्रार रामेश्वर नारायण बरडे यांनी दिली आहे. सेलू नगर परिषदेच्या वतीने शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली आहे .त्यामध्ये दि ३ /११/२५ रोजी रामेश्वर नारायण बरडे यांची गाय कोंडवाड्यात बांधण्यात आली होती .हे समजताच बरडे यांनी वारंवार नगर परिषद कार्यालयात …

Read More »

आकडेखोर ठेकेदाराचे बील पुर्णा पालीकेच्या मुख्याधिका-यांच्या माथी

पुर्णा,दि.५(प्रतिनिधी) महावितरणच्या कारभारातील ढिसाळपणा, ठेकेदारांस पाठीशी घालण्यासाठी सुरू केलेला संगनमताचा खेळ आणि या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी वर्गाचा थंड निष्क्रियपणा या त्रिसंधीने पुर्णा शहरात वीजचोरीचे प्रकरण अक्षरशः गाजवले आहे. आकडेखोर ठेकेदाराने उघडपणे वीजचोरी करून महावितरणला चुना लावला,पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र कारवाई ऐवजी ‘थातुरमातुर नाटक’ रचून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. धक्कादायक म्हणजे या चोरीचे बील ठेकेदाराऐवजी थेट मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर फाडल्याची माहिती पुढे …

Read More »

वैकुंठ चतुर्दशी निमित्त ‘हर-हरी भेट’ उत्सव थाटामाटात

गंगाखेड / रामप्रसाद ओझा – वैकुंठ चतुर्दशी निमित्त शहरातील प्राचीन हेमाडपंथी श्री सोमेश्वर शिवालय (अंधारी महादेव) येथे भगवान श्री व्यंकटेश व श्री सोमेश्वर यांची पारंपरिक ‘हर-हरी भेट’ उत्सवपूर्वक संपन्न झाला. गेल्या तीन वर्षांपासून साजरा होत असलेला हा दैवी मिलाप सोहळा भाविकांसाठी भक्ती, अध्यात्म व सांस्कृतिक एकात्मतेचा अनुभव ठरला.   उत्सवापूर्वी लॉ. व्यंकटेश्वर मंदिरातील भगवान व्यंकटेश यांची उत्सव मूर्ती शहरातील राजवाडा, …

Read More »

आजपासून नरसिंह मंदिरात कार्तिकी पौर्णिमा उत्सवास उत्साहात प्रारंभ

सेलू / प्रतिनिधी – येथील पांडे गल्ली मधील अत्यंत पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह मंदिर मध्ये प्रतिवर्षी प्रमाणेच आज कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे.   तीन दिवसीय या महोत्सवात आज दि ५ नोव्हेम्बर रोजी सकाळी श्री च्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? नगरपंचायत आणि नगरपरिषद यात फरक काय?

भारतीय लोकशाहीचा पाया हा “जनतेचे शासन, जनतेद्वारे आणि जनतेसाठी” या तत्त्वावर उभा आहे. या तत्त्वाचा मूळ गाभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. कारण केंद्र आणि राज्य सरकार जितके व्यापक क्षेत्र पाहतात, तितक्याच सूक्ष्म पातळीवर सामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याचे आणि विकास घडविण्याचे काम या संस्थांकडून केले जाते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचे खरे आधारस्तंभ मानल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेची संकल्पना (Concept …

Read More »