23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

शिक्षक म्हणजे सृजनशीलता व सकारात्मक ऊर्जेचा स्रोत -डॉ.हेमंत वैद्य

सेलू /प्रतिनिधी – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत शिक्षकांनी त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करावेत.विध्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर असतो. विद्यार्थी हे अनुकरणीय असतात.नवनिर्मिती क्षमता व सृजनशीलता तसेच सकारात्मक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन भा. शि.प्र.संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी विवेकानंद विद्यालय सेलू आयोजित सत्रांत (१५ ऑक्टोंबर) बैठकीत बोलताना केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी,उपेंद्र बेल्लूरकर,करुणा कुलकर्णी,मु.अ.शंकर शितोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती …

Read More »

अर्णव तुकाराम पौळ याची आदर्श सैनिकी स्कूल सोलापूर येथे निवड

पाथरी,दि 14 (प्रतिनिधी) ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून अर्णव तुकाराम पौळ याची आदर्श सैनिकी स्कूल, सोलापूर येथे निवड झाली आहे. विशेष त्याचे पहिले ते पाचवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान येथे झाले सहावी पासून पुढे तो सैनिकी स्कुलला शिक्षण घेईल अर्णवने कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास व पालकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश मिळवले. त्याच्या …

Read More »

सेवेत मिळालेल्या कामाचा संधी म्हणून स्वीकार केला . शंकर शितोळे

सेलू,दि 14 (प्रतिनिधी)ः शिक्षण क्षेत्रात मिळालेल्या कामाचा मी संधी म्हणून स्वीकार केला व विद्यार्थ्यांना दैवत मानून त्यांच्या यशातच आपले यश समजले .यासाठी मला संस्थेचे कार्यकारी मंडळ व शिक्षकांचे खूप सहकार्य मिळाले .असे विचार निवृत्त मुख्याध्यापक शंकर शितोळे यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले . विवेकानंद प्राथमिक विद्यालय व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांच्या वतीने सेवानिवृत्त विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक …

Read More »

खऱ्या पुरग्रस्तांना डावलले,उमरा येथील पुरग्रस्तांचा आंदोलनाचा इशारा

रमेश बिजुले पाथरी,दि 14 ः उमरा ता.पाथरी येथे गोदावरी नदीच्या काठावरील पुरग्रस्तांना डावलुन भलत्याच लोकांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत टाकत खऱ्या पुरग्रस्तांना लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप नागरीकांना केला असून याबाबत पाथरी येथे तहसिलदारांना निवेदन दिले आहे. उमरा येथे अनेकांच्या घरात गोदावरी नदीला आलेले पुराचे पाणी घरात घुसले होते त्यात त्यांचे सर्व अन्न धान्य भिजून खराब झाले त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. गावातील …

Read More »

पुस्तक वाचन ही काळाची गरज – सुमिता सबनिस

सेलू : पुस्तके हे आपल्याला खूप मौल्यवान गोष्टी देतात. वाचनातून संस्कार होतात. आजच्या सोशल मीडिया, मोबाईलच्या काळात पुस्तक वाचन ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कवयित्री सुमिता सबनिस यांनी केले. त्या नूतन विद्यालयातील ग्रंथालय, मराठी वाङमय विभाग, सांस्कृतिक विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबरचे औचित्य साधून प्रशालेच्या ग्रंथालयात मंगळवार ( दि. १४) ऑक्टोबर …

Read More »