23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

जीएसटी दरकपात हा सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग-पालकमंत्री मेघना बोर्डीकर

सेलू ( प्रतिनिधी ) सर्व सामान्य माणसाची जीवनशैली सुखी व संपन्न होण्यासाठी सेवा करांच्या दराची पुनर्रचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटी च्या नव्या कररचनेमुळे सर्वसामान्य माणसांची जीवनशैली निश्चितच सुखी व संपन्न होणार आहे .असा विश्वास राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला . यावेळी बोलतांना त्यांनी स्पष्ट …

Read More »

आभाळ फाटणार……पुन्हा आठवडाभर ढगफुटी…

मुंबई, दि 22: 24 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे, आणि 28 तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान आभाळी हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात अली आहे. या आठवड्यात मान्सून परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान 30 सप्टेंबर पर्यंत तरी राज्यातून मान्सून …

Read More »

आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी

रवळगाव येथील आरती जगन्नाथराव रोडगे, भौतिकशास्त्र विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम सेलू / नारायण पाटील – तालुक्यातील रवळगाव येथील विद्यार्थिनी कु. आरती जगन्नाथराव रोडगे हिने ,अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एम एस सी फिजिक्स म्हणजेच , भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली ,असेच …

Read More »

सतीश जाधव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

सेलू / प्रतिनिधी – शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविनारे,ज्यांचे कार्य सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आहे असे सतिश सदाशिव जाधव यांना इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई यांनी सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार 2025 देऊन दि 20 सप्टेंबर शनिवार रोजी विश्वनाथ भावे नाटय़गृह वाशी नवी मुंबई येथे शाल हार पुष्पगुच्छ तसेचे …

Read More »

कसली ई-केवायसी..नुसता एरर…मनस्ताप..काय सुरु आहे हे……..

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी सक्तीचे केले असले, तरी ही प्रक्रिया महिलांसाठी मोठा त्रासदायक अनुभव ठरत आहे. दोन महिन्यांची मुदत देऊन शासन निर्णय जारी करण्यात आला असला, तरी लिंक ओपन न होणे, अधिकृत संकेतस्थळावर वारंवार एरर येणे, ओटीपी न मिळणे या तांत्रिक अडचणींनी बहिणींना खूपच मनस्ताप होत आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी राज्य सरकारने …

Read More »