23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा,शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेची मागणी

परभणी दि,18 परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी करण्यात आली. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 14 आणि 15 ऑगस्ट अशा दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. लिमला परभणी ग्रामीण मधील बहुतांश गावे तसेच कातनेश्वर, रावराजुर यासह अनेक …

Read More »

अखिल भारतीय ग्राहक पंचायत नूतन कार्यकारणी जाहीर

सेलू दि. 18 शनीवार रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक केशवराज बाबासाहेब मंदिर रोड वरील योगा हाॅल मध्ये दि 16 शनिवार रोजी संपन्न झाली असुन या बैठकीत सेलू तालुक्यातील कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष गुलाबराव शिंदे यांनी जाहीर केली असून या बैठकीस देवगिरी प्रांताध्यक्ष डाॅ विलास मोरे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, जिल्हा समन्वयक भगवान करंजे, जिंतूर तालूका अध्यक्ष मंचकराव देशमुख,जिल्हा …

Read More »

वाहनधारकांना मोठा दिलासा,नविन नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ

ज्या शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यासाठी अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 ही देण्यात आली होती. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली असून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. सरकारकडून मुदतवाढ देण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. …

Read More »

 काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना अभिवादन

परभणी, दि. 14 (प्रतिनिधी) परभणी व जिल्हा शहर काँग्रेस कमिटी तर्फे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार बाजार येथील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व त्यांना अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आणि राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करण्यात आली.त्यांच्या …

Read More »

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा मराठवाड्यातील ४०० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद.

परभणी,दि 14 ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम दिनांक १३ ऑगस्ट रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व …

Read More »