23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

एमकेसीएलचा २५ वा स्थापनादिन पाथरीत उत्साहात साजरा

पाथरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल चा २५ वा स्थापनादिन पुणे येथे बुधवारी, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण द्वारे करण्यात आले. पाथरी येथील अक्षय कॉम्प्युटर्स या ठिकाणी हा थेट प्रक्षेपण सोहळा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वन अधिकारी पांडुरंग कोल्हे, मध्यवर्ती बँक ऑफिसर …

Read More »

कागदपत्रांसाठी शिक्षकांना वेठीस धरू नका, आ. विक्रम काळे यांची मागणी

परभणी,दि 20 (प्रतिनिधी)ः शालेय शिक्षण विभागानेच शाळांमधील नियुक्त शिक्षकांना मान्यता दिलेल्या असताना त्यांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.त्यासाठी शिक्षकांचा पगारही थांबविण्याचा इशारा दिलेला आहे.शिक्षण संचालकांनी काढलेला आदेश मागे घेण्याची मागणी करत असताना तुम्हीच मान्यता दिलेली असून तुमच्या कार्यलयातही संबंधित कागदपत्रे उपलब्ध आहेत.त्यामुळे शिक्षकांकडून त्यांची कागदपत्रे मागून त्यांना वेठीस धरू नका अशी मागणी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे यांनी शालेय शिक्षण …

Read More »

पाय घसरून पडल्याने दोन इसम पाण्यात वाहून गेले

सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील राजेवाडी ते वालूर रस्त्यावरील दुधना नदीवरील पुलावरून पाणी वाहत होते. सतत दोन दिवस चालू असलेला पाऊस व लोअर दुधना धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. सदरील पुलावरून तालुक्यातील दोन इसम छबुराव जावळे राहणार गुळखंड व मारुती रामभाऊ हरकळ राहणार वालुर हे पाय घसरून पाण्यात पडून वाहून गेले आहेत.     …

Read More »

वाढदिवसानिमित्त सर्वद्वितीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

सेलू ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचालित नूतन विद्यालयाचे सहशिक्षक बाबासाहेब शंकरराव हेलसकर आणि सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक डी.डी.सोन्नेकर यांचे सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी, शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक स्तुत्य उपक्रम राबवला. त्यांच्या पत्नी स्वाती यांनी संस्थेच्या ‘गुणवत्ता सन्मान पारितोषिक’ योजनेसाठी चार पारितोषिकासाठी ४० हजार रुपयांची देणगी …

Read More »

रेल्वेही सामाजिक अभिसरणाचे एकमेव केंद्र म्हणजे भारतीय रेल्वे-रविकिरण गंभीरे

सेलू ( प्रतिनिधी ) समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे अत्यंत कमी पैशात छान प्रवास करता येणारे आणि ग्रामीण शहरी वा कुठलाही भेदाभेद न करता आपलेपणातून. सर्व प्रवाशांना समान मानून आपल्या पोटात सामावून घेत आपला प्रवास सुखकर करणारे साधन म्हणजे रेल्वे. रेल्वेतील प्रवासी आणि प्रवास हा माणसा माणसातील माणूसपण जागृत करायला भाग पाडतो.माणसाला माणुसकी जपायला व शिकायला भाग पाडतो. आपणं ज्यावेळी …

Read More »