23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

टाकळी कुं. येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे आनंद भरोसे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी (प्रतिनिधी): ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून ग्रामविकासाअंतर्गत अल्पसंख्याक निधी मूलभूत सुविधेसाठी परभणी विधानसभेतील मौजे टाकळी (कुं.) येथे मुख्य रस्त्याच्या कामासाठी २५ लक्ष निधी उपलब्ध करून त्याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले. टाकळी (कुं.) येथील नागरिक मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित होते. परंतु नागरीकांच्या मागणीनुसार येथील अनेक कामे आनंद भरोसे यांनी मार्गी लावली आहेत. याप्रसंगी …

Read More »

शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नांना यश : साडेगाव येथे १०० के.व्ही सुरु

परभणी : तालुक्यातील साडेगाव येथे भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रयत्नांतून १०० केव्ही डीपी बसवण्यास प्रशासनाने मंजुरी देऊन तात्काळ काम पूर्ण केले. त्यामुळे गावकऱ्यांना लाईट संदर्भात होणारी गैरसोय टळणार आहे,e असे भारतीय जनता पार्टीचे शिवाजी भरोसे यांनी सांगितले. साडेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने १०० के.व्ही. डीपीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती, यासाठी भारतीय जनता पार्टीचे शिवाजी भरोसे यांनी महावितरण …

Read More »

सेलूतील सर्व्हे न.१५७ ची जमीनीचा फेरफार रद्द

सेलू,दि 22 ः येथील सर्व्हे नंबर १५७, १५८व १६२ मधिल पदमसी जिनिंग ॲन्ड प्रेसिंग ला ९९ वर्षांच्या अटी व शर्तीवर दिलेल्या जमीनीची मुळ मालकी गोविंदराम दादूपंथी मठाचीच आहे त्यामुळे इतर दोन संचलकांनी सदरील जमीन हडपण्याच्या उद्देशाने स्वतःच्या नावे केलेले फेरफार उपविभीय महसुल अधिकारी संगीता सानप यांनी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की येथील गोविंद …

Read More »

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर.. शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या अटी आणि शर्तींच्या कचाट्यात अडकली आहे. निवडणूक काळात पडताळणी न करता सरसकट लाभ दिल्यानंतर आणि त्याचा अमाप बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडल्यानंतर सरकारने हळूहळू पडताळणी सुरू करून त्या माध्यमातून आधी पात्र असलेल्या लाडक्या बहि‍णींना नंतर अपात्र ठरवले. यामुळे लाडक्या बहिणींसह विरोधकांच्या मोठ्या टीकेला राज्य सरकारला सामोरे जावे लागले. मात्र यावर …

Read More »

वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी आरोग्याची काळजी महत्त्वाची-कुलगुरू डॉ इन्द्र मणि

परभणी,दि 21 ः योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य व एकाग्रता वाढवते. योगामुळे तनावमुक्त जीवन, रोगप्रतिकारक शक्ती वाढ, आणि संतुलित जीवनशैली मिळते. असे प्रतिपादन  कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि केले. ते २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बोलत होते. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने …

Read More »