23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

GST ची नवी कररचना, पहा काय स्वस्त काय महाग

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता देशात केवळ दोनच टॅक्स स्लॅब्स असतील, तसेच अनेक वस्तूंवरील जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय, 33 जीवनावश्यक औषधांवर आता जीएसटी लागणार नाही. याआधी या औषधांवर 12% कर आकारला जात होता. हे नवीन बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.   आजच्या काळात अनेक गंभीर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार करणे खूप …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत महत्वाची माहिती

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ मुंबई – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्षी बारा हजार अनुदान …

Read More »

ओबीसींसाठीही उपसमिती गठीत

मराठा आरक्षणासाठी मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार आता ओबीसींसाठीही महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येणार असून चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष असतील. या उपसमितीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह एकूण आठ मंत्री असणार आहेत. राज्य सरकारने नुकतेच मराठा आरक्षणासंबंधी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ओबीसी नेत्यांनी आवाज उठवला. राज्याचे मंत्री छगन …

Read More »

एसबीआयची ‘या’ दिवशी मोबाईल बँकिंग सेवा राहणार बंद

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. SBI ने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्या म्हणजे 4 सप्टेंबर रोजी काही तासांसाठी मोबाईल बँकिंग सेवा बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. याचा बँकेच्या 44 कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे. किती वाजता आणि किती तासांसाठी एसबीआयची ही सेवा बंद राहणार आणि ग्राहकांसाठी या काळात पर्याय काय …

Read More »

एनसीसी कॅडेटनी अनुशासित होऊन देशसेवेसाठी सज्ज राहावे-ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांचे प्रतिपादन

परभणी,दि 03 ः राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना अनुशासन, शिस्त, देशसेवा आणि देशप्रेम शिकवले जाते. कॅडेटनी याचा फायदा घेत अनुशासित व्हावे आणि देशसेवेसाठी सज्ज राहावे असे आवाहन एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिग्रेडियर अनुप बरबरे यांनी मंगळवारी (दि.०२) रोजी केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे परीक्षण करण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी कमांडिंग ऑफिसर के दिलीप रेड्डी, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य …

Read More »