नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या …
Read More »सोनपेठ येथे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा एल्गार
सोनपेठ (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे सध्या पूरपरिस्थिती तसेच अतिवृष्टी मुळे ध्वस्त झालेले असताना विद्यमान निष्क्रिय राज्य सरकार शेतकऱ्यांना केवळ आश्वासन देत आहे. तसेच या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे शिवसेना उभी आहे. त्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज दि. ०८ बुधवार रोजी सोनपेठ तहसील कार्यालय समोर शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार कडे अतिवृष्टी मुळे …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com



























