23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

लाडक्या बहिणांना ई-केवायसी बंधनकारक..दोन 2 महिन्यात करा अन्यथा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केले. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे.   राज्याच्या …

Read More »

एकदाच द्या उत्पनाचा दाखला आणि अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मिळवा शिष्यवृत्ती

मुंबई : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने शिष्यवृत्ती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, आता शिष्यवृत्तीसाठी वारंवार उत्पन्न दाखला आणि इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्राह्य धरली जाईल आणि ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल.   राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) व्यावसायिक …

Read More »

‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर जलवा, प्रेक्षकांसाठी खास ऑफर – फक्त 99 रुपयांत पाहा चित्रपट

अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतला मराठी चित्रपट दशावतार (Dashavatar Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून महाराष्ट्रभर त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चित्रपटाच्या टीमने चाहत्यांसाठी खास भेट जाहीर केली आहे. मंगळवारी (16 सप्टेंबर) दशावतारचे तिकीट प्रेक्षकांना केवळ 99 रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र ही ऑफर काही निवडक शहरांपुरतीच मर्यादित असेल, अशी माहिती देण्यात आली आहे. …

Read More »

मराठा समाजाला मोठा दिलासा…. हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई,दि 18 ः हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधातील पहिली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाविरोधात अॅड विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. सदर याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.  2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला जनहित याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं असून यासंदर्भातील जनहित याचिका ऐकण्याची गरज …

Read More »

४० वर्षांत जे झाले नाही, ते आमदार अमोल खताळ यांनी करून दाखवले

संगमनेर,दि 18 ः गमनेर शहराच्या लगत अभंगमळा व वकील कॉलनी परिसरातील स.न. ७८, ७९, ८० या जागांवरील नगरपालिकेचे आरक्षण अखेर रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ४० वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मदतीचा हातभार लाभला असून अखेर तोडगा निघाला आहे. या आरक्षणामुळे स्थानिक नागरिकांना दीर्घकाळ विकासकामांपासून वंचित …

Read More »