23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

आई होणं ही आयुष्यातील सर्वात कठीण जबाबदारी-कियारा अडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने जुलै महिन्यात आपल्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला, जेव्हा ती एका गोंडस मुलीची आई बनली. नुकतेच तिने चाहत्यांना आपल्या मातृत्व प्रवासाची हलकीशी झलक दाखवली आहे. कियाऱ्याने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली असून त्यात सुप्रसिद्ध गायिका रिहाना मातृत्वाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसते. रिहाना सांगते की, “आई होणे हे आयुष्यातील सर्वात कठीण काम आहे. माझे काम जरी आव्हानात्मक असले …

Read More »

सेलूत सेवा पंधरवडा निमित्त ७५ गोमांतांचे केले पुजन

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व सेवा पंधरवाडा निमित्य बुधवार ता.१७ सप्टेंबर रोजी श्री संत गोविंद बाबा दादुपंती मठ गोशाळेत ७५ गोमातांचे पूजन करून गोग्रास कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सेलू भाजपाचे आजी-माजी पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक, महिला पदाधिकारी तसेच गोशाळा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष गणेश काटकर, शहराध्यक्ष अशोक शेलार …

Read More »

दिव्यांगा बांधवाच्या मागण्या सोडवा,सेलूत पालीका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

सेलू,दि 18 (प्रतिनिधी) ः दिव्यांगा कडून त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन  मुख्याधिकारी तुकाराम कदम यांना सादर करण्यात आले आहे. दिव्यांगांना व्यवसायसाठी नगर परिषद अंतर्गत २०० चो फूट ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी ५% निधीचे वाटप दिव्यांगाना ३ डिसेंम्बर रोजी करण्यात यावे . बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेली दिव्यांग भवन ची मागणी त्वरित पूर्ण करावी व यासाठी नगर परिषदेकडून कायमस्वरूपी जागा उपलब्ध …

Read More »

घरगुती फेसपॅक जे खुलवतील तुमच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य

आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वातावरणात त्वचेची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. स्किन केअर करताना नैसर्गिक घटकांचा वापर करणे नेहमीच फायदेशीर ठरते, कारण तज्ज्ञांच्या मते अशा गोष्टींना दुष्परिणाम नसतात. कोरफड, हळद, मध, नारळाचे तेल, गुलाबपाणी यांसारखे नैसर्गिक उपाय त्वचेला आतून पोषण देतात. प्रत्येक घटकाचे वेगळे गुणधर्म असतात आणि ते त्वचेवर लावल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या निरोगी आणि तेजस्वी …

Read More »

मराठवाडा मुक्ती संग्राम हा मानवमुक्तीचा लढा – प्रा. हनुमान व्हरगुळे

-सेलूतील एक दिवस,एक पुस्तक अभिनव उपक्रम -अभिनव उपक्रमाचे पुष्प ३२ वे सेलू / प्रतिनिधी – “मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ राजकीय स्वातंत्र्याचा नव्हता,तर तो खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचा लढा होता. निजामशाहीच्या अन्यायी सत्तेविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने प्राणपणाने संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांच्या दहशतीला तोंड दिले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वीरीत्या पूर्ण झाला,” असे प्रतिपादन …

Read More »