23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

इन्स्टाग्रामवर रेट्रो साडीतील फोटोचा ट्रेंड; असा बनवा तुमचा फोटो

अॅक्शन फिगर-मेकिंग आणि स्टुडिओ घिब्ली-शैलीतील पोर्ट्रेट्सनंतर आता इन्स्टाग्रामवर आणखी एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे. या ट्रेंडमुळे यूजर्सना त्यांच्या साध्या फोटोंना थेट १९९० च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे रेट्रो पोर्ट्रेटमध्ये बदलण्याची संधी मिळते. गुगल जेमिनीच्या ‘नॅनो बनाना’ टूलच्या मदतीने तयार होणाऱ्या या एडिट्समध्ये शिफॉन साड्या, गोल्डन-आवर लाइटिंग आणि जुन्या सिनेमॅटिक पोस्टर्सची आठवण करून देणारी पार्श्वभूमी दिसते. AI अॅप्स वापरा – Canva, …

Read More »

भाजपा परभणी महानगरतर्फे ‘सेवा पंधरवडा २०२५’ चे आयोजन

परभणी,दि 15  (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरासह परभणी महानगर जिल्ह्यात ‘सेवा पंधरवडा २०२५’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम १७ सप्टेंबर (मोदीजींचा वाढदिवस) पासून सुरू होऊन २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पार पडणार आहे. या उपक्रमाच्या तयारीसाठी मंडळनिहाय कार्यशाळा घेण्यात आल्या असून, कार्यक्रमांचे नियोजन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी …

Read More »

माखणी मंडळात ढगफुटी

गंगाखेड तालुक्यात माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव, डोंगर जवळा, कोदरी, बडवणी सिरसम व इतर गावांमध्ये आज पहाटे 4 ते 7 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी / ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला. घराचे व पिकांचे नुकसान झाले आहे. सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार, गंगाखेड, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे अधिनिस्त अधिकारी,कर्मचारी व …

Read More »

राम भक्त फडणवीसांनी कर्जमाफीचे वचन निभवावे – बच्चु कडु

सोनपेठ दि.१५(प्रतिनिधी) राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पुर्वी दिलेले कर्ज माफीचे अश्वासन पुर्ण करुन खरे रामभक्त असल्याचे दाखवावे असे आवाहन शेतकरी नेते  बच्चु कडु यांनी नरवाडी येथील हक्क सभेत बोलताना केले . शेतकरी नेते बच्चु कडु यांनी परभणी जिल्हात शेतकरी शेतमजूर मेंढपाळ व इतर घटकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी हक्क यात्रेचे आयोजन केले होते.या हक्क यात्रेचा समारोप सोनपेठ …

Read More »

कोल्हावाडीचा हिरवाईचा संकल्प : लोकसहभागातून ३ लाखांचा निधी

पाथरी,दि 15 (प्रतिनिधी)ः सरकारचा कार्यक्रम आपला, पण अंमलबजावणी गावकऱ्यांच्या एकजुटीतून कशी साधता येते याचं उत्तम उदाहरण मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावाने घालून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि गावकऱ्यांच्या सहभागातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाने करण्यात आली. गावकऱ्यांनी जवळपास ३ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून गावच्या वेशीवर व रस्त्यालगत २५० नारळ व बॉटल पाम झाडांची लागवड केली आहे. झाडांच्या …

Read More »