23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

दिल्ली येथे आंतरराज्य आदान-प्रदान शिबिरासाठी गजानन आडे यांची निवड

वाशिम : दि. 19 मार्च, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘माय भारत’ (Mera Yuva Bharat) उपक्रमांतर्गत दिल्ली येथे आयोजित आंतरराज्य आदान-प्रदान शिबिरासाठी हिंगोली जिल्ह्यातील वडचुना येथील ग्रामीण भागातील युवक गजानन आडे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशाचे यशवी पंतप्रधान नरेंद्र जी …

Read More »

प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी आयोजन

पूर्णा, (सुशिल दळवी) : मागील सुमारे ४० वर्षे शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या प्राचार्या रजनीताई मोरे यांच्या सेवा गौरव समारंभाचे शुक्रवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार विक्रम काळे व आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. येथील सुमन मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता प्राचार्या रजनीताई मोरे यांचा सेवागौरव समारंभ श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष …

Read More »

उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा – ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम

सेलू ( प्रतिनिधी ) आजच्या काळात वृक्षतोड हा खुप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या नावाने एक झाड लावा. त्या प्रत्येक झाडावर एक ओवी लावा. पडीक जमीनीवर सुखी जीवन भविष्यासाठी ज्ञानेश्वरीबन, गाथाबन तयार करा. असे प्रतिपादन बुधवार ( दि. १८ ) रोजी ज्ञानेश्वर माऊली कदम ( छोटे माऊली) यांनी केले. अलंकापुरी …

Read More »

ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा

पाथरी प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दि. 8 मार्च निमित्ताने आज 17 मार्च रोजी पाथरी येथील ओंकार वृद्धाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला.मकर संक्रांतीच्या निमित्त “वाण नाहीतर, तर दान” या संकल्पनेतून सौ. मिराताई दादासाहेब टेंगसे (माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन, जि.प. परभणी) यांनी मागील 11 वर्षा पासून …

Read More »

संतांच्या चरणीच खरे सुख आहे – ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज

सेलू/प्रतिनिधी संतसंगतीमुळे आत्मिक सुख आणि ईश्वरभक्तीची गोडी लागते.संतांचे आचरण शुद्ध असते व ते समाजाला योग्य दिशा दाखवतात.संत म्हणजे नैतिक मूल्ये,अढळ ईश्वरभक्ती व माणुसकीची सेवा करणारे थोर पुरुष असतातअसे प्रतिपादन संत बाळाभाऊ महाराज पितळे नरसिंह संस्थानचे (मेहकर) ह.भ.प.श्रीहरि पितळे महाराज यांनी केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी रथामागे दिंडी क्रमांक १५ चे मालक वै.ह.भ.प.गुरुवर्य बापूसाहेब महाराज वालुरकर यांच्या ३४ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या …

Read More »