23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको:बच्चू कडू यांचा फॉर्म्युला

नागपूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचा तोडगा अखेर दृष्टीपथात येऊ लागला आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्यास होकार दिला आहे. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हमीभाव, बोनस, आणि …

Read More »

पाण्याच्या टाकी बांधकामासाठी विद्युत वाहीनीवर कंत्राटदारांने टाकला आकडा

पुर्णा शहरातील प्रकार; कंत्राटदारावर काय कारवाई होणार? महावितरणच्या भुमिकेकडे लक्ष पुर्णा / सुशिलकुमार दळवी – शहरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुरू असलेल्या टाकी बांधकामासाठी विज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने थेट वीजवाहिनीवर अकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे महावितरण कंपनीची लाखों रुपयांची  विज चोरी गेल्याने आता महावितरणच्या वतीने संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई …

Read More »

सेलूत बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार

सेलू,दि 29 ः तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने नव नियुक्त काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सेलू तालूका अध्यक्ष  हेमंतराव आडळकर,माजी नगराध्यक्ष  पवन आडळकर,माजी नगर सेवक  मुश्ताक रब्बानी,विनोद तरटे,शेख साजिद,इमत्याज अली खा,नृसिह हरणे,शेख दिलावर,मुश्ताक अहेमद आदी उपस्थिती मध्ये सत्कार करण्यात आला.

Read More »

सेवावर्धिनी’ टीमची वालूर बारवेला भेट,बारव पुनरुज्जीवन येवू लागले दृष्टीक्षेपात….

सेलू ( प्रतिनिधी) अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत सेवावर्धिनी सेवाभावी संस्थेच्या प्रमुख पदाधिका-यांनी वालूरच्या प्राचिन हेलीकल स्टेप वेल व बारदानी बारवेला धावती भेट देवून त्यांच्या पुनरुज्जीवना बाबत ग्रामस्थांशी प्राथमिक बोलणी केली. वालूर येथे पाहणीसाठी आलेल्या टीममध्ये सेवावर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा पुणे येथील रोहनबिल्डर्स चे मालक सुहासजी लुंकड,सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकल्प अधिकारी प्रसाद देशपांडे,समन्वयक अमोल काटीकर यांचा समावेश होता.ग्रामपंचायत कार्यालयात …

Read More »

सन्मानपूर्वक युती न झाल्यास आमचा मार्ग मोकळा आहे- हरिभाऊ लहाने 

सेलू,दि 29( प्रतिनिधी ) राज्यात भारतीय जनता पार्टी ,शिवसेना व अजित पवार गट यांच्या युतीचे सरकार आहे .परंतु नुकत्याच होऊ घातलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर युती झाली नाही तर निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी सर्वांनी दर्शवली आहे .त्यानुसार नगर परिषद निवडणुकीत जर सन्मानपूर्वक युती झाली नाही तर आम्हांला देखील आमचा मार्ग मोकळा आहे .अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सेलूचे नेते माजी …

Read More »