नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या …
Read More »कर वाचवण्यासाठी शेती करणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको:बच्चू कडू यांचा फॉर्म्युला
नागपूरमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाचा तोडगा अखेर दृष्टीपथात येऊ लागला आहे. प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्यास होकार दिला आहे. सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, हमीभाव, बोनस, आणि …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com



























