23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला-उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज (दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव …

Read More »

महत्त्वाची बातमी… शाळांना दोन दिवस सुट्टी…

: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी अचानक मिळालेली नसून यामागे एक मोठं आणि दीर्घकालीन कारण दडलेलं आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे (Maharashtra school holidays). या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य …

Read More »

हे काय झालं.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ‘जय गुजरात’ची घोषणा

: राज्यात मराठीचा मुद्या पेटलेला असताना शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी वक्तव्य करून वाद ओढावून घेतला आहे. शिवसेना म्हणजे मराठी असं समिकरण असलेल्या पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी चक्क ‘जय गुजरात’ अशी घोषणाच केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर भाषणाची सांगत करताना  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र, जय गुजरात, अशी घोषणा करून भाषणाची सांगता …

Read More »

गुणपत्रिकेतील गुणासोबतच विद्यार्थी संस्कारक्षम झाला पाहिजे – टि. के. कुलकर्णी

सेलू ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्नशील राहावे व सर्वांशी माणूसकीने वागावे. प्रगतीपुस्तकावरील गुणासोबतच अंगातील सदगुण देखील तेवढेच महत्वाचे आहेत .त्यासाठी गुणवत्तेसोबच विद्यार्थी संस्कारक्षम कसा बनेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत .असे विचार निवृत्त वनाधिकारी टी के कुलकर्णी यांनी नूतन संस्थेच्या वर्धापन दिन प्रसंगी व्यक्त केले येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८६ वा वर्धापनदिन व श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त …

Read More »

साधकाच्या अंतःकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ- नंदकुमार महाराज गोंदीकर

सेलू / प्रतिनिधी – साधकांच्या अंतकरणातील ग्रंथीचे समूळ उच्चाटन करून छेदन करणारा ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ असून भगवंताच्या मुखातून जागृत अवस्थेत प्राप्त झालेले ज्ञान म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे . व जीवनातील व्यथा निवारण करणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे .असे प्रतिपादन भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर यांनी गुरुपौर्णिमेनिमित येथील शिष्य परिवाराच्या वतीने दत्त मंदिर मध्ये आयोजित भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्यात …

Read More »