23/08/26
Breaking News

ये ख़बरें पढ़ी?

संविधान संस्कृतीचे शिल्पकार – डॉ. अनंत राऊत

‘भारतीय संविधान’ हा केवळ कायद्याचा ग्रंथ नसून, तो प्रत्येक भारतीय नागरिकाने निष्ठेने अनुसरण करण्याचा जीवन मार्ग आहे. भारतीय संविधान हाच खरा धर्मग्रंथ मानून भारतात संविधान संस्कृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपल्या जाती-धर्माच्या कोशातून बाहेर पडून स्वतःला प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय समजावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे असा आग्रह धरत गेल्या अनेक वर्षांपासून संविधान संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न डॉ. अनंत …

Read More »

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवुन देणार- शिवसेना नेते सईद खान

पाथरी,दि 30 (प्रतिनिधी)ः शिवसेना नेते सईद खान यांनी पाथरी तालुक्यातील हादगावला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतजमिनी, घरांची पडझड, जनावरांचे हाल इत्यादी विषयी सविस्तर माहिती घेत शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार …

Read More »

शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती

पाथरी,दि 30 प्रतिनिधी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाथरी तालुकाप्रमुखपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा धार्मिक, सामाजिक,राजकीय कामात अग्रेसर असलेले शेतकरी पुत्र एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे.शिवसेना नेते सईद खान यांच्या वतीने त्यांची थेट निवड करत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे.सर्वच क्षेत्रातील लोकांशी संबंध असल्याने एकनाथ शिंदे यांच्या या निवडीमुळे शिवसेनेला याचा निश्चितच संपूर्ण तालुक्यात फायदा …

Read More »

कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने स्कूल बॅगचे वाटप

रमेश बिजुले पाथरी,दि 30 ः पाथरी तालुक्यातील कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग वाटप करण्यात आले व सर्व शिक्षण अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश बूट सॉकस वाटप करण्यात आले दिनांक 30 जुलै 2025 रोजी प्रा शा कानसूर येथे ग्रामपंचायत कार्यालय कानसुर यांच्या वतीने*इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूल …

Read More »

संत जीवनात आल्याशिवाय परमार्थाचा वसंत फुलत नाही-ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी

सेलू ( नारायण पाटील ) मानवाच्या जीवनात संसाररूपी सूर्याचे किरण सदैव ताप देत असतात परंतु संत सहवास झाला तर संत चंद्राचे शीतल किरण बनून आपल्याला शांत करीत असतात .कारण संत जीवनात आल्याशिवाय परमार्थाचा वसंत फुलत नाही .असे विचार ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी यांनी सेलू येथील ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेत दि २९ रोजी पाचवे पुष्प गुंफताना व्यक्त केले . शहराचे ग्रामदैवत …

Read More »