‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला …
Read More »पर्यावरण रक्षणाच्या शाश्वत संदेशसाठी संत साहित्य हाच खरा आधार प्रा. अनंत मोगल
सेलू ( प्रतिनिधी ) मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते संत साहित्यातून अधोरेखित झाले आहे. संत तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे म्हणून पर्यावरणाशी नाते जोडले होते. आजच्या जागतिक तापमानवाढीच्या संकटावर संत साहित्य हाच खरा उपाय आहे,” असे प्रतिपादन प्रा. अनंत मोगल यांनी केले. तालुक्यातील रोहिणा येथे ‘संत साहित्यातील पर्यावरणीय विचार ‘ या विषयावरील रा.से. यो. विशेष वार्षिक शिबिरात …
Read More »
Shabdraj www.shabdraj.com





























